येत्या काही तासात राज्यात मुसळधार पाऊस या जिल्ह्याना सतर्कतेचा इशारा बघा आजचे हवामान Heavy rain

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Heavy rain मान्सूनची दमदार वाटचाल सुरू असून, मान्सूननं सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापला आहे. हवामान विभागाच्या (IMD) म्हणण्यानुसार, राज्यातील उर्वरित भागही मान्सून लवकरच व्यापणार आहे.

पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा:
pm kisan yojna शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6000 ऐवजी होणार 10 हजार रुपये जमा pm kisan yojna

अलर्ट देण्यात आलेल्या भागांची माहिती

पुढील 24 तासांसाठी कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मुंबईची परिस्थिती

हे पण वाचा:
paid crop insurance पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १४७०० रुपये पहा यादीत नाव paid crop insurance

मुंबईबाबत बोलायचे झाल्यास, आज मुंबई आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

वादळी वाऱ्यांची शक्यता

केवळ पाऊसच नव्हे तर या काळात जोरदार वादळी वाऱ्यांचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका राहिल असे हवामान विभागाने म्हटले आहे.

हे पण वाचा:
10th pass job १०वी पास विध्यार्थ्यांसाठी ST महामंडळामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी असा करा अर्ज..! 10th pass job

मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सून लवकरच संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे.

सावधगिरी बाळगणे गरजेचे

हे पण वाचा:
gas cylinders घरगुती गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त, बघा आजचे नवीन दर gas cylinders

अशा परिस्थितीत नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. पावसामुळे होणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना केलेल्या असतील. परंतु नागरिकांनीही योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

मान्सूनमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे, विजेचे प्रश्न इत्यादी अनेक गोष्टी घडू शकतात. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीशी दोन हात करावेत अशी अपेक्षा आहे.

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता आपणा सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे या परिस्थितीशी दोन हात करून नुकसान टाळणे महत्त्वाचे आहे.

हे पण वाचा:
8th Pay Commission ८वे वेतन आयोग लागू या कर्मचाऱ्यांच्या पगारात एवढी वाढ बघा किती झाली वाढ 8th Pay Commission

Leave a Comment