येत्या काही तासात राज्यात रेमन चक्रीवादळाचे आगमन, हवामान विभागाचा अंदाज Cyclone Ramon

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Cyclone Ramon अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पिकांची नासाडी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांना या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठा फटका बसला आहे. अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, फळबागांनाही या पावसाने विळखा घातला आहे.

हवामान खात्याकडून पुन्हा पावसाचा इशारा अशा परिस्थितीत आता हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता दुसरीकडे, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा:
Chance of heavy rain येत्या ४८ तासात या १३ जिल्ह्याना मुसळधार पाऊसाची शक्यता पंजाबराव डख यांचा मोठा अंदाज Chance of heavy rain

वादळी वाऱ्यांची शक्यता पावसासोबतच वादळी वाऱ्यांची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात राज्यात प्रति तास 30-40 किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई आणि उपनगरांसाठी पावसाची शक्यता मुंबई आणि उपनगराबाबत बोलायचे झाल्यास, मुंबई आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांसाठी आकाश ढगाळ राहणार असून, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यलो अलर्ट जारी हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील जळगाव, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा:
IMD Alert Update या १३ जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस पंजाबराव डख यांचा मोठा अंदाज IMD Alert Update

उष्णतेची कहर सुरूच दरम्यान, उष्णतेची कहर देखील सुरूच आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद ही अकोल्यात झाली आहे. अकोल्यात 45.6 अंश सेल्सिअस एवढे उच्च तापमान नोंदवण्यात आले आहे.

सावधगिरीची गरज अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी सावधगिरीचा मार्ग अवलंबावा. पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनीही वादळी वाऱ्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.

हे पण वाचा:
rain will increase शेतकऱ्यांनो जुलै महिन्यात या तारखे पासून पाऊसाचा जोर वाढणार पंजाबराव डख यांचा अंदाज rain will increase

Leave a Comment